संस्थानांचे विलीनीकरण

१९४७मध्ये भारतातील प्रदेशांवर ब्रिटिशांची दोन प्रकारे सत्ता होती. काही प्रदेश थेट युनायटेड किंग्डमच्या आधिपत्यात होता तर इतर प्रदेश युनायटेड किंग्डमचे सार्वभौमत्व स्वीकारलेल्या ५००पेक्षा अधिक राजांच्या सत्तेखाली होता. या राजांच्या सत्तेतील संस्थानांना १५ ऑगस्ट, १९४७ रोजी तीन पर्याय होते - भारतात विलीन होणे, पाकिस्तानात विलीन होणे आणि स्वतंत्र राहणे. या संस्थानांना भारतात विलीन होण्यासाठी केले गेलेले प्रयत्न आणि प्रक्रिया ही भारतातील संस्थानांचे विलीनीकरण होय

🔥 Top keywords: वटपौर्णिमाक्लिओपात्राआंतरराष्ट्रीय योग दिनमुखपृष्ठशिवाजी महाराजवडविशेष:शोधायोगनवग्रह स्तोत्रमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगणपती स्तोत्रेदिशाशाहू महाराजमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रामधील जिल्हेमहाराष्ट्रनालंदा विद्यापीठसंत तुकारामबाबासाहेब आंबेडकरज्ञानेश्वरजागतिक दिवसभारताचे संविधानसावित्री आणि सत्यवानरायगड (किल्ला)योगासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमुंजा (भूत)पसायदानवट सावित्रीपांडुरंग सदाशिव सानेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकइतर मागास वर्गनामदेवमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीमराठी भाषाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीउंट