रौप्य महोत्सव

पंचवीस वर्षपूर्ती

रौप्य महोत्सव (silver jubilee - सिल्वर जुबली) म्हणजे २५ वा वर्धापन दिन होय. याला रजत जयंती किंवा पंचवीसवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो.उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा करतात.भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९७२ मध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला.

रौप्य महोत्सवी वर्ष हे २४ व्या वर्धापन दिनापासून ते २५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.

हे देखील पहा संपादन

🔥 Top keywords: क्लिओपात्राशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील मूलभूत हक्कनवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेगोपीनाथ मुंडेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीझेलमची लढाईभारताचे संविधानखासदारबाबासाहेब आंबेडकरलोकसभाज्ञानेश्वरवंगभंग चळवळसंत तुकारामराजकीय संस्कृतीचंद्रगुप्त मौर्यॐ नमः शिवायपर्वतांचे प्रकारमनुस्मृतीभारताच्या पंतप्रधानांची यादीअहिल्याबाई होळकरदत्तो वामन पोतदारमहाराष्ट्रामधील जिल्हे२०१९ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्रदिशारायगड (किल्ला)पुणे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाभारताची संविधान सभाविनायक दामोदर सावरकरराष्ट्रकूट राजघराणेभारतीय निवडणूक आयोगवर्ग:जालना जिल्ह्यातील तालुकेराजकारण